अर्जुनाला का भोगावा लागला १२ वर्षे वनवास?
  • Reads 7
  • Votes 0
  • Parts 1
  • Reads 7
  • Votes 0
  • Parts 1
Ongoing, First published Jun 03, 2022
महाभारतातील प्रसिद्ध धनुर्धर असे म्हटले की, डोळ्यासमोर उभा राहतो अर्जुन! महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये ज्यांचा उल्लेख होतो त्यात अर्जुनाचे नाव आधी घ्यायला हवे. महाभारत वाचत असताना किंवा ऐकत असताना तुम्ही वाचले असेल की, एकट्या अर्जुनाने १२ वर्षे वनवास भोगला होता. असे अर्जुनाच्या बाबतीत का घडले असावे, अर्जुनाने असा कोणता अपराध केला म्हणून त्याला ही शिक्षा मिळाली, हे या लेखातून जाणून घेऊया.
All Rights Reserved
Sign up to add अर्जुनाला का भोगावा लागला १२ वर्षे वनवास? to your library and receive updates
or
Content Guidelines
You may also like
"कैलास " चा थेट वेबिनार - by hdh_marathi
1 part Ongoing
काळाच्या लंब रेषेवरील दिव्य परलोक - समांतर विश्वाच्या रहस्यांचे प्रकटीकरण १६ जानेवारी, २०२२ भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८.३० वाजता "कैलास " राष्ट्र तुम्हाला आमंत्रण देते समांतर विश्वाची रहस्ये आणि काळाच्या लंब रेषेवरील दिव्य परलोक यांवरती आयोजित केलेल्या वेबिनार साठी ,ज्यामधून तुम्हांला आम्ही प्रस्तुत करीत असलेल्या तेजस्वी 'परमशिवोहम् ३ ' ची झलक मिळेल. (इथे नोंदणी करावी - https://kailaasa.org/paramashivoham/) ज्यामध्ये शक्ती आविष्करणातून समांतर विश्वाचा अनुभव मिळवण्यासाठी हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू हे थेट मार्गदर्शन करणार आहेत. http://tinyurl.com/verticaltimezone
'ध्वजारोहण सोहळा ' by hdh_marathi
1 part Ongoing
हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू जगद्गुरू महासन्निधानम् यांच्या ४५ व्या जयंतीचे औचित्य साधून आदि कैलास नित्यानंद परमशिव देवालयामध्ये आज 'ध्वजारोहण' सोहळ्यास (ध्वज उभारण्याचा सोहळा ) प्रारंभ करण्यात आला. अवकाशात सर्वत्र उत्सवाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी "कैलास "आणि "परमशिवा"च्या चिन्हांनी ध्वज सुशोभित केला होता. ब्रह्मांडांमधील सर्व लोकांतील प्रत्येक स्वरूपातील देवतांना सोहळयात सहभागी होण्यासाठी थेट आवाहन करता येणार्‍या वेद-आगम, उपनिषदे आणि श्लोक विशेषतः मेघगर्जनेसमान श्लोक असणाऱ्या 'ब्रह्मांडमंत्रा'सारख्या मंत्रांनी विधी, होम व भव्य दिव्य मिरवणुकीचा सोहळा संपन्न केला गेला. येथील क्षेत्रामध्ये 'परमशिवां'च्या चैतन्याच्या प्रभावी अवतरणासहीत 'नित्यानंदोत्सवा'चा प्रथम दिन आपण या 'ध्वजारोहण' सोहळ्यातून अधिकृतरीत्या स्थापित केला. पृथ
"कैलास "राष्ट्राचे निवेदन by hdh_marathi
1 part Ongoing
२ आणि ३ डिसेंबर रोजी २ अब्ज हिंदूंच्या वतीने "कैलास "राष्ट्राने जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाच्या बैठकीमध्ये सुरू झालेल्या १४ व्या सत्रात 'भारत देशातील हिंदू संप्रदायाच्या छळवणुकीचा अहवाल सादर केला. १. बहुसंख्य समुदायापासून भिन्न ओळखता न येणाऱ्या परंतु इतर अल्पसंख्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुदायाच्या वाट्याला येणारा छळाचा अनुभव घेणाऱ्या हिंदू धार्मिक अल्पसंख्य आणि इतर उप - संप्रदायांवरील हल्ल्यांची संयुक्त राष्ट्राकडून विशेष दखल घेण्यात यावी. २. भारतीय इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून सहसा 'खटलेबाजी ' म्हणून हिंदू गुरू आणि हिंदू परंपरेच्या विरोधी केल्या जाणाऱ्या बेलगाम, द्वेषमूलक भाषणांची काटछाट केली जावी. ३. जनमताच्या व समाजसुधारणेच्या नावाखाली अल्पसंख्य उपसंप्रदायांच्या हक्कांच्य
'नंदी सर्वज्ञपीठा'ची स्थापना by hdh_marathi
1 part Ongoing
हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू यांनी 'नंदी सर्वज्ञपीठा'ची स्थापना केली आहे. "कैलास "ने गोमाता पूजेची आणि गोसेवेची परंपरा वेद-आगमानुसार पुनरुज्जीवित केली आहे. हिंदू धर्मानुसार, गायीच्या ठिकाणी सर्व देवदेवतांचा वास असतो, म्हणून गायीच्या सान्निध्यात राहून, तिची सेवा करून आपण सर्व देवीदेवतांच्या सेवेचे पुण्य कमावतो. जेव्हा गायीचा आदर केला जातो, तिची पूजा केली जाते, त्या वेळी परमानंदाच्या भावना तिच्या रक्तात मिसळतात. त्यामुळे तिच्या दुधात परमानंदाच्या जैविक स्मृती उतरतात, समजले का? गाय ही मानवाप्रमाणेच संवेदनशील आहे आणि त्या संवेदना ती रक्तात पाठवू शकते आणि संपूर्ण शरीरात. काळजीपूर्वक ऐकून घ्या , तुमच्या भावना जशा तुमच्या रक्ताच्या गुणवत्तेवर परिणाम करतात, तसंच गाईच्या भावना देखील गाईच्या रक्तावर पर्यायाने तिच्या दुधावर परिणाम करतात. प्रसन्न ग
हरितकी चूर्ण - एक अद्भुत औषध by hdh_marathi
1 part Ongoing
हरितकी किंवा कडुक्ई (टर्मिनालिया केब्युला )हे एक अतिशय अद्भुत औषध असून आयुर्वेदिक पद्धतीमधील औषधांच्या रोगनिवारक उपयोगितेच्या विस्तृत श्रेणींमध्ये आपले स्थान राखून आहे. हे एक प्रभावी आध्यात्मिक विरेचक आहे. तिच्यामुळे शरीरातील प्राणवायूची पातळी ३००% नी वाढून ती थेट मेंदूतील गैर-यांत्रिक भाग कार्यान्वित होतात. जेव्हा मेंदूमधील हे भाग जागृत केले जातात, तेव्हा सर्व आध्यात्मिक सत्यांचे आकलन होऊ लागते. तुम्हाला सर्व आध्यात्मिक सत्ये समजू लागतात आणि त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगू लागता. रक्तामधील प्राणवायूची पातळी ३००% नी वाढते. संपूर्ण उदराचे विरेचन घडून येते. संपूर्ण रक्ताचे शुद्धीकरण घडून येते तोंडातील व्रण, आंत्रव्रण बरे होतात हरितकी ला पर्याय नाही. ते खरोखरच देवलोकीचे 'अमृत' आहे. उपलब्धता - जगभरातील कोणत्याही 'नित्यानंद 'दालनामधून किंवा कोणत्या
You may also like
Slide 1 of 10
Sonic x Tails (DLC EDITION) - (SUPER LEMON) cover
"कैलास " चा थेट वेबिनार - cover
वारीतील श्रीहरी  cover
Nibandh spardha cover
'ध्वजारोहण सोहळा ' cover
🔆🔆गूढ ज्योतिषशास्त्राचे 🔆🔆 cover
"कैलास "राष्ट्राचे निवेदन cover
'नंदी सर्वज्ञपीठा'ची स्थापना cover
हरितकी चूर्ण - एक अद्भुत औषध cover
जुळात्मे cover

Sonic x Tails (DLC EDITION) - (SUPER LEMON)

1 part Complete

TWO HAVE MAVIOULOUS FUN ALL NIGHT 2 chapters CLIFF HANGER (joke btw)